Monday 2 January 2017

mh9 NEWS

शेतकर्याच्या भाजी मालाला मार्केट यार्डात कवडीमोल दर , पण किरकोळ विक्रीत ग्राहकांची लुटमार

शेतकर्यानी राबराबुन भाजीपाला पिकवायचा , विक्रीसाठी मार्केट यार्डात नेल्यावर आडते आणि बागवान ठोक विक्रेते संगनमत करुन खरेदीदर पाडतात याशिवाय आडत , हमाली , वाहतुक शेतकर्याच गळ्यात मारली जाते पण हाच भाजीपाला जेव्हा किरकोळ विक्रीसाठी बाजारात येतो तेव्हा हे दर ४ पट वाढतात म्हणजे ४०० टक्के नफा , शेतकर्याला कोणी वाली आहे का ? ,
सरकार याप्रश्नी दुर्लक्ष करत आहे

उदाहरणादाखल सोबतच्या फोटोमध्ये १ जानेवारी २०१७ रोजी म्हणजे नव्या सालाच्या पहिल्या दिवशी पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती आणि मंडईतले विक्रीचे भाव दिलेले आहेत ...

mh9 NEWS

About mh9 NEWS

Author Description here.. Nulla sagittis convallis. Curabitur consequat. Quisque metus enim, venenatis fermentum, mollis in, porta et, nibh. Duis vulputate elit in elit. Mauris dictum libero id justo.

Subscribe to this Blog via Email :