Monday 4 December 2023

mh9 NEWS

भारतीय राज्यघटना व शिक्षण


कोल्हापूर : डॉ. अजितकुमार पाटील पी एच डी - मराठी

आपला भारत देश १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारताची राज्यघटना पूर्ण झाली व २६ जानेवारी १९५० पासून ती अंमलात आली. लोकशाहीचा आधार म्हणून आपण राज्यघटनेस ओळखतो, राज्याचे स्वरुप, मूल्यांचे स्वरुप निश्चित करणारे एकमेव साधन म्हणजे शिक्षण होय. स्वतंत्र भारताच्या नव्या स्वरुपास आकार देण्याचे कार्य शिक्षणाने केले आहे. भारतीय राज्यघटना स्वरुप भारतीय राज्यघटना ही एकूण ४ भागांत विभागली गेली आहे. यालाच भारतीय राज्यघटनेचे स्वरूप असे देखील म्हणता येईल. The Preamble (प्रतिज्ञा)
৭) Parts I to XXII २ (४४४ -rticles) (भाग १ ते २२)
अनुसुची (१ ते १२)
-n -ppendix (परिशिष्टे)Schedule (1 to 12)
यापैकी राज्यघटनेतील प्रास्ताविकांमधील प्रतिज्ञा ही महत्त्वाची आहे. कारण यावरुनच
राज्याचे स्वरुप समजते. The Preamble समानता असणे. (प्रास्ताविकातील प्रतिज्ञा)

We, the people of India, having solemnly resolved to constitute India into a soverign, Socialist, Democratic Republic to secure to all its citizens: Justice; social, economic Political; Liberty of thought, expression, belief, faith worship; Equality of status of opportunity; to promote among them all fraternity assuring the dignity of the individual the unity integrity of the Nation.

यावरुन यामध्ये असे म्हटले आहे की, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडविणे.
* सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजेतिक न्याय प्राप्त करुन देणे. सर्वांना विचार, अभिव्यक्ती विस्थापन, श्रध्दा व उपासना यांचे स्वातंत्र्य राहते.
* सर्वांना दर्जा व संधी प्राप्त करुन घेण्यासाठी
* सर्वामध्ये प्रतिष्ठा, राष्ट्रीय एकता व एकात्मता, अखंडता प्राप्त करणारी बंधुता प्रवर्तित करणे. हा भाग राज्यघटनेचा गाभा आहे यावरुन पूर्ण राज्यघटनेचा सारांश आपणांस मिळतो.

भारतीय राज्यघटनेतील शिक्षणविषयक तरतुदी व कलमे घटनेमध्ये शिक्षणासंबंधीची काही आढळतात त्यानुसारच शिक्षण पद्धती चालत असते करम 14 समान संरक्षण देण्यात येईल कायद्यापुढे सर्वजण समान असून सर्वांना कलम 15 हे दिलेले आहे. एक धर्म वंश जातो लिंग जन्म ठिकाण या कारणावरून कोणालाही भेदभावाची वागणूक मिळणार नाही सामाजिक दृष्ट्या व शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्यांसाठी विशेष सोयी करण्याबाबत बंधनकारक राहणार नाही .कलम 17 व्या 19 मध्ये राज्यघटनेने नागरिकांना दिलेली स्वातंत्र्य आहेत व्यवसाय निवडीचे स्वातंत्र्य. स्थावर मिळकतीचे प्राप्तीचे व विल्हेवाट स्वातंत्र्य भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य वास्तव्याचे स्वातंत्र्य. भारताच्या सर्व भूभागावर स्वतंत्र रीतीने याबद्दल स्वातंत्र्य. शस्त्रास्त्राशिवाय शांततेने एकत्र येणे मंडळ संस्था किंवा कामगार संघटना स्थापन करणे. ग्रामपंचायत कोणत्याही असे विशेष धार्मिक शिक्षण देण्यात येणार नाही.
 प्रत्येकास स्वतःची भाषा लिपी व संस्कृतीचे रक्षण करण्याचा अधिकार आहे धर्म वंश जात भाषा यामुळे शैक्षणिक संस्थेत प्रवेश नाकारता येणार नाही कलम 30 नुसार धार्मिक व भाषिक अल्पसंख्याकांना स्वायत्तेचे संस्था स्थापन करण्याचा अधिकार आहे मुलांना सार्वत्रिक मोफत शक्तीचे प्राथमिक शिक्षण देणे करम 45 हे आहे.
सारांश रूपाने सर्व कलमे व तरतुदी आजची शिक्षण पद्धती चाललोय आलेली दिसून येते. कालपरत्वे शिक्षणामध्ये बदल होतो म्हणजेच घटना उपाय अधिकार नागरिकांना दिलेला आहे. लोकशाही सुदृढ पोषक असे सक्षम नागरिक तयार करणे हे राज्यघटनेचे अभ्यासामुळे व शिक्षणामुळेच शक्य होणार आहे.
!!   जय हिंद  !!

mh9 NEWS

About mh9 NEWS

Author Description here.. Nulla sagittis convallis. Curabitur consequat. Quisque metus enim, venenatis fermentum, mollis in, porta et, nibh. Duis vulputate elit in elit. Mauris dictum libero id justo.

Subscribe to this Blog via Email :