Sunday 11 December 2016

mh9 NEWS

जयललितांच्या निधनाच्या धक्क्याने आतापर्यंत ४७० लोकांचा मृत्यू

जयललितांच्या निधनाची वार्ता तामिळनाडूच्या लोकांना अजूनही खरी वाटत नाही , जयललिताना देवा पॆक्षाही जास्त मानणारे लोक तामिळनाडूमध्ये आहेत , त्याच्या निधनाचा धसका घेतल्याने कित्येकजण मेले आहेत ,तर अनेकांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आहे , आजअखेर ४७० लोक मेले आहेत असे समजते तर अण्णा द्रमुक पक्षाच्या वतीने मृत १९० लोकांची अधिकृत यादीच जाहीर केली असून प्रत्येक मृतामागे परिवाराला ३ लाख देण्याची घोषणा करण्यात आली आहे ,या व्यतिरिक्त अनेक लोकांनी दुःखामुळे अंगठा कापून श्रद्धांजली वाहिली आहे अश्याना ५० हजार देणार आहेत

mh9 NEWS

About mh9 NEWS

Author Description here.. Nulla sagittis convallis. Curabitur consequat. Quisque metus enim, venenatis fermentum, mollis in, porta et, nibh. Duis vulputate elit in elit. Mauris dictum libero id justo.

Subscribe to this Blog via Email :